sangharshnayak.in

निडर, निष्पक्ष, सिर्फ खबरे नहीं; हकीकत सामने लाते हैं |

‘केवळ संशयावरून तपास सुरू ठेवता येणार नाही’; उच्च न्यायालयाचा सीबीआयला मोठा दणका

मुंबई (वृत्तसेवा): “जर प्राथमिक चौकशीत कोणताही गुन्हा उघड होत नसेल, तर केवळ अज्ञात आरोपींचा शोध लागेल या आशेने तपास यंत्रणा गुन्हेगारी तपास लांबवू शकत नाही,” असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. फौजदारी कायद्याचा वापर केवळ तपासाची यंत्रणा फिरवत ठेवण्यासाठी करता येणार नाही, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत.

नेमके प्रकरण काय?

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. १६ ऑगस्ट २०२३ रोजी सीबीआयने या कंपनीसह काही अज्ञात आरोपींविरुद्ध १९ बँकांच्या कर्जात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत एफआयआर (FIR) दाखल केला होता.

न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणे:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *